#🙏शिवदिनविशेष📜 .*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभू दिनविशेष🚩*
*११ ऑक्टोबर इ.स.१६७३*
*खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी.*
*११ आॅक्टोबर इ.स.१६७३*
*छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.*
*११ आॅक्टोबर इ.स.१७०७*
*खेडच्या लढाईत "छत्रपती शाहू (थोरले)" यांच्याकडून करवीरच्या "महाराणी ताराबाई" पराभूत.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!
#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
.*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभू दिनविशेष🚩*
*१० ऑक्टोबर इ.स.१६६४*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले..आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले.*
*१० ऑक्टोबर इ.स.१६७५*
*शिवरायांनी किल्ले सिंहगडवर*
*सुभा कचेरीत गोतसभा बोलवली.*
*या गोतसभेला गडाखालील ३४ गावातील कारभारी पाटील मसलतीसाठी हजर झाले.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 .*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभु दिनविशेष🚩*
*८ ऑक्टोबर इ.स.१६६८*
*विजापूरच्या आदिलशहाने छत्रपती शिवरायांबरोबर काही अटींवर तह केला.*
*८ ऑक्टोबर इ.स.१६७९*
*केग्वीन खांदेरीला पोचला.*
*मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
.*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभु दिनविशेष🚩*
*८ ऑक्टोबर इ.स.१६६८*
*विजापूरच्या आदिलशहाने छत्रपती शिवरायांबरोबर काही अटींवर तह केला.*
*८ ऑक्टोबर इ.स.१६७९*
*केग्वीन खांदेरीला पोचला.*
*मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#📜इतिहास शिवरायांचा *🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
*७ ऑक्टोबर इ.स.१६७०*
*दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर छत्रपती शिवराय परतीच्या मार्गावर निघाले.*
*दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.*
*शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले.*
*७ ऑक्टोबर इ.स.१६८९*
*खांदेरीवर कब्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने इंग्रज अधिकारी केज्वीन दाखल झाला.*
*७ आॅक्टोबर १९३०*
*भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ७ आॅक्टोबर १९३० रोजी फाशी सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ रोजी दिली गेली.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 *🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* 📜 ५ ऑक्टोबर इ.स.१५२४ महाराणी दुर्गावती यांची जयंती. दुर्गावती राणीचा जन्म दुर्गाष्टमीला ५ ऑक्टोबर १५२४ रोजी बांदा (कालांजर) यूपी येथे झाला. ती चंदेल वंशाची होती. १५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला. ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला. मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे मांडलिकत्व पत्करले होते. या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ ऑक्टोबर इ.स.१६७० "द्वितीय सुरत लूट" - तृतीय दिन#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती जय शिवराय...
*एक हात मदतीचा दीन बंधूसाठी*
राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून
आज मौजे भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी कर्तव्य म्हणून अन्न धान्य किट आणि थोडे फार लागणारे कपडे अशी एकूण ३५ गरजू कुटुंबांना
मदत करण्यात आली आहे.
या गावातील वाडी वस्तीवरील लोकांची पुराच्या पाण्यामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.
त्यांच दुःख कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या परिवाराच्या माध्यमातून आज केला आहे.
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती