*स्वामी म्हणतात - जिवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच ऊद्याचं सुख अनुभवयास मिळेल.*
*आयुष्यात सगळ्याचं इच्छा पूर्ण होतील असं नसतं... काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात...!*
*सुखासाठी कुणापुढे हात पसरु नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल..*
#🙏श्री स्वामी समर्थ📿